पाण्याच्या टाकीत मृतदेह सडून फक्त सांगाडा उरलेला, इंदौरमध्ये दूषित पाण्याने १५ मृत्यूनंतर ३० वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

contaminated water in indore मध्य प्रदेशात भोपाळमध्ये दूषित पाण्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांची प्रकृती बिघडली आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यानं हा प्रकार घडला आहे.
Drinking Water Safety Questioned After Madhya Pradesh Incidents

Drinking Water Safety Questioned After Madhya Pradesh Incidents

Esakal

Updated on

इंदूरमध्ये दूषित पानी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडलीय. तर आतापर्यंत जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. इंदूरच्या भागीरथपुरा इथं ही घटना घडलीय. दुषिता पाण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळं ३० वर्षे जुना प्रकार आता पुन्हा चर्चेत आला आहे. तेव्हा लोकांना सडलेला मृतदेह पडलेल्या टाकीतील पाणी प्यावं लागलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com