
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या बडनगर परिसरात पोलिसांनी एका अनोख्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यामध्ये पती स्वतःच्या पत्नीचे नवीन तरुणांशी लग्न लावायचा आणि ती लग्नानंतर सासरच्या घरातून दागिने आणि रोकड घेऊन पळून जायची. या टोळीच्या कारनाम्यांनी परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, तर दोन जणांचा शोध सुरू आहे.