

Delhi Protest
esakal
नागपूर: 'दिल्लीत हातात दगड नव्हे तर पुस्तके घेऊन सनदशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर, ते दहशतवादी असल्याप्रमाणे हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. या अमानुष कृत्याचे सरकारने उत्तर द्यावे,' अशी संतप्त प्रतिक्रिया बाणाईत कुटुंबीयांनी मंगळवारी 'सकाळ'शी बोलताना दिली.