Election Commission : प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा माफी मागा; आरोपावरून निवडणूक आयोगाचे राहुल गांधी यांना आव्हान

Rahul Gandhi : मतदार यादीतील गोंधळाचे आरोप फेटाळून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचे वा देशाची माफी मागण्याचे आव्हान दिले आहे.
"EC Challenges Rahul Gandhi: Prove Claims or Apologize to the Nation"
"EC Challenges Rahul Gandhi: Prove Claims or Apologize to the Nation"Sakal
Updated on

नवी दिल्ली : बिहारमध्ये विशेष मतदारयादी पडताळणी मोहिमेपाठोपाठ अन्य राज्यांमधील मतदारयाद्यांवरून राजकारण तापले असताना निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधींना ‘नियमानुसार प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा खोट्या आरोपांसाठी देशाची माफी मागा,’ असे आव्हान दिले आहे. तसेच बिहारच्या मसुदायादीवर नऊ दिवसांनंतरही एकाही राजकीय पक्षाने अद्याप आक्षेप घेतलेला नाही, असाही दावा निवडणूक आयोगातर्फे आज करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com