Bengaluru Crime: आधी मुलांना विष पाजले, मग पती-पत्नीने घेतला गळफास; इंजिनिअरने कुटुंबासह संपविले जीवन

Bengaluru Crime: प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अनुप आणि राखी यांनी त्यांच्या मुलांवर आधी विषप्रयोग केला. त्यानंतर या जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

बेंगळुरूमध्ये एका एका आयटी कन्सल्टंट फर्ममध्ये काम करणाऱ्या साॅफ्टवेअर इंजिनिअरने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत पती-पत्नीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com