

India goods expensive
ESakal
इराणवरील इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले आणि तेहरानच्या प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे केवळ मध्य पूर्वेतील वातावरण तापले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. जागतिकीकरणाच्या या युगात सर्व देश एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे एका देशातील कोणत्याही चांगल्या किंवा वाईट कृतीचा दुसऱ्या देशातील व्यवहारावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे इराणवरील युद्धामुळे भारतात अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. ज्याचा तुमच्या खिशावर लक्षणीय परिणाम होईल.