.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Sakal
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पात त्या दृष्टीने आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.