Farmers Delhi March : दिल्लीच्या सीमेवर पोहचला हजारो शेतक-यांचा हल्लाबोल मोर्चा, बॅरिकेड्स तोडले, वाहनांच्या 5 किमीपर्यंत रांगा

Farmers Delhi Protest: नोएडा आणि दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांना अडविण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडून शेतकरी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.
Farmers Protest
Farmers Protest Delhi Sakal
Updated on

Farmers Protest Delhi Live Updates: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तरप्रदेशातील 5 हजार शेतक-यांता हल्लाबोल मोर्चा दिल्लीवर धडकला आहे. नोएडा आणि दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांना अडविण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडून शेतकरी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चामुळे नोएडातील युमना एक्सप्रेस वे बंद करण्यात आला असून वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com