

toll tax overloading penalty India
Esakal
राष्ट्रीय महामार्गांवरून धावणाऱ्या ट्रक व इतर मालवाहू वाहनांसाठी उद्या एक नवी सुरुवात होणार आहे. १५ एप्रिल २०२६ रोजीपासून सरकारने अतिरिक्त भाराविषयी पूर्णपणे नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे वाहन मालक आणि चालकांना आता वजनाची काळजी अधिक दक्षतेने घ्यावी लागणार आहे. मर्यादा ओलांडल्यास मात्र मोठा दंड भरावा लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.