IAS Indrajeet Singh: कचऱ्याचा ढिगारा ते देशात तिसरी स्वच्छ सिटी, एका IAS अधिकाऱ्याने कसा बदलला लखनौचा चेहरामोहरा ?

Lucknow Clean City: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे बदनाम झालेलं लखनौ आज देशातील तिसरं स्वच्छ शहर आहे. हा चमत्कार घडवला तरुण आयएएस अधिकारी इंद्रजीत सिंह यांनी — शिस्त, जनजागृती आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर.
IAS Indrajeet Singh

IAS Indrajeet Singh

sakal

Updated on

लखनौ: एकेकाळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नाव कुप्रसिद्ध झालेलं शहर. रस्त्यांवर पसारा, नगर निगमची उशिरा मिळणारी पगारं आणि स्वच्छतेबाबत उदासीन नागरिक. कोणी विचारही केला नव्हता की हे शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल. पण हे शक्य केलं एका तरुण अधिकाऱ्याने – आयएएस इंद्रजीत सिंह यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com