Ashwini Vaishnaw: ‘बचत’वर विरोधक नाखूश; अश्‍विनी वैष्णव : यूपीए काळात केवळ चर्चाच व्हायची

GST Savings : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘जीएसटी’बचत उत्सवामुळे वस्तूंचे दर कमी झाले, पण विरोधी पक्ष जनतेच्या बचतीवर समाधानी नाही; यूपीए सरकारमध्ये केवळ चर्चा होती, काम काहीही नाही.
Ashwini Vaishnaw

Ashwini Vaishnaw

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘जीएसटी’बचत उत्सवामुळे बहुतांश वस्तूंचे दर कमी झाले आहेत. मात्र जनतेची होणारी बचत आणि सुधारणांवर विरोधी पक्ष खूश नाहीत. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात केवळ चर्चा होत होती, कामे काहीच होत नव्हती, अशी टीका केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com