

Haridwar
esakal
हरिद्वारमधील 'हर की पौडी'पासून पश्चिमेला बिल्व पर्वताच्या कुशीत वसलेले बिल्वकेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पुनर्मिलनाचे प्रतीक मानले जाते. या पवित्र स्थळी भक्तिभावाने पूजा केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.