पावसाळ्यात हिमाचलमध्ये निसर्ग कोपला, आतापर्यंत ३१९ जणांचा मृत्यू; वीज, पाणी अन् रस्तेही बंद, २ हजार कोटींचं नुकसान

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, ढगफुटी यामुळे खासगी आणि सरकारी मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालंय. खासगी आणि सरकारी मालमत्तेचं एकत्रित २,६२३ कोटी रुपयांचं नुकसान झालंय.
Monsoon Havoc in Himachal many Lives Lost Roads and Power Supply Hit
Monsoon Havoc in Himachal many Lives Lost Roads and Power Supply HitEsakal
Updated on

हिमाचल प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन, ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात प्रचंड जिवीत आणि वित्तहानी झालीय. अधिकृत आकडेवारीनुसार २० जूनपासून आतापर्यंत ३१० जणांचा मृत्यू झालाय. यात १५८ जणांचा भूस्खलन, अचानक पूर, ढगफुटी, बुडून, वीजेचा धक्का किंवा इतर आपत्ती यामुळे मृत्यू झाला. तर १५२ जणांचा मृत्यू अपघातात झाल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com