Himalayan Flood Research : हिमालयातील पुर भौगोलिक बदलांमुळे; ‘आयआयटी गांधीनगर’चे संशोधन; नोंदवली महत्त्वाची निरीक्षणे

IIT Gandhinagar : आयआयटी गांधीनगरच्या संशोधनाने देशातील महापुरांची कारणे आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. हिमालय, पश्चिम किनारपट्टी आणि मध्य भारतातील बदलत जाणारे हवामान, ओलसर जमिनीसह पावसाचा अतिरिक्त भार यामुळे महापूर वाढत आहेत.
Flood Research
Research on Himalayan floods due to geographic changesesakal
Updated on

नवी दिल्ली : ‘हिमालयाच्या विविध भागांत येणारे महापूर मुख्यतः त्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्ये आणि बदलांमुळे होतात, तर पश्चिम किनारपट्टीवर आणि मध्य भारतात होणारे महापूर पाण्याच्या प्रवाहावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमुळे येतात,’ असा निष्कर्ष भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात काढण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com