Poverty Eradication: भारतातील 27 कोटी जनतेचं उत्पन्न, शिक्षण, आरोग्य सुधारलं! सरकारच्या कल्याणकारी योजनांचा परिणाम असल्याचा दावा

Poverty Eradication: भारतातील जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडली असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.
Poverty in India
Poverty in IndiaSakal
Updated on

Poverty Eradication: दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली असून, २०११-१२ ते २०२२-२३ या ११ वर्षांच्या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये अत्यंत गरीब नागरिकांची संख्या २७ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यामध्ये यश आले आहे, अशी माहिती जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आली आहे. या काळामध्ये २६.९ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.

Poverty in India
Rahul Gandhi: "टाळाटाळ करु नका! माझ्या प्रश्नांना उत्तर देण्याची ही पद्धत नाही"; राहुल गांधींची ट्विट करुन पुन्हा ECला केलं टार्गेट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com