Heatwave India : देशभर उष्णतेचा कहर! विदर्भात तापमान ४४ अंशांच्या पुढे, तब्बल 'इतके' दिवस उष्णतेची लाट राहणार

IMD Alert : उत्तर, मध्य व पूर्व भागात ४०–४५ अंश सेल्सियस पर्यंत तापमानासह तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. विदर्भातील अकोला येथे ४४.२ अंश सेल्सियस सर्वाधिक तापमान नोंदले गेले, तर नागपूर, अमरावती, वर्धा येथेही ४२–४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
Scorching heatwave conditions across central India as temperatures soar above 44°C, with people struggling to cope under extreme sunlight.

Scorching heatwave conditions across central India as temperatures soar above 44°C, with people struggling to cope under extreme sunlight.

esakal

Updated on

Vidarbha Records Highest Temperature in the Country : देशाच्या उत्तर, मध्य आणि पूर्व भागात सध्या कडक उष्णतेची लाट सुरू असून, अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भातील अकोला येथे आज देशातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर अमरावती, वर्धा, नागपूरसारख्या शहरांमध्येही ४२ ते ४३ अंशांपेक्षा जास्त उष्णता जाणवली. भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, दिलासा मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com