India AI Mission: भारताने केवळ AI वापरणारा नव्हे, तर AI तयार करणारा देश बनले पाहिजे : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता

भारताने केवळ AI वापरण्यापेक्षा स्वतःचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करून ‘इंडिया AI मिशन’द्वारे सेमीकंडक्टर, संरक्षण, अवकाश, रोबोटिक्ससह विविध क्षेत्रांत जागतिक नेतृत्व मिळवण्याचे आवाहन
India Must Move From Using AI to Creating Its Own AI Technology: Delhi CM Rekha Gupta

India Must Move From Using AI to Creating Its Own AI Technology: Delhi CM Rekha Gupta

Sakal

Updated on

वेल्लोर : भारताने केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणारा देश न राहता, स्वतःचे AI तंत्रज्ञान विकसित करणारा देश बनले पाहिजे, असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com