

India Must Move From Using AI to Creating Its Own AI Technology: Delhi CM Rekha Gupta
Sakal
वेल्लोर : भारताने केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणारा देश न राहता, स्वतःचे AI तंत्रज्ञान विकसित करणारा देश बनले पाहिजे, असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी सांगितले.