वाद क्रिकेटचा नव्हे, तर राजकारणाचा!

India Pakistan : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट वाद हे केवळ खेळापर्यंत मर्यादित नाही, तर ते भू-राजकीय आणि सुरक्षा समस्यांशी संबंधित आहेत. क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची मागणी भारताने केली आहे.
India Pakistan cricket
India Pakistan cricketsakal
Updated on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद हा केवळ क्रिकेटबद्दल नसून तो भारताच्या शेजारी देशांमधील भू-राजकीय परिस्थितीशी संबंधित आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानमध्ये जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com