India denies Pakistan’s false claim of destroying S-400 air defense system : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून खोट्या बातम्या आणि दाव्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. भारत सरकारने याचा पर्दाफाश करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.