Pok News: पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे काश्मीरमध्ये आंदोलन पेटले, भारताची जोरदार टीका

India Pakistan dispute: पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनासाठी पाकिस्तान जबाबदार; मानवाधिकारांचे उल्लंघन, बांगलादेशमधील अल्पसंख्यांविरोधी हिंसेवरही टीका.
Pune News

Pune News

sakal

Updated on

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे पेटले असून, तेथील मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, असा प्रहार भारताने केला आहे. तसेच बांगलादेशातील चटगाव भागात अल्पसंख्याकांविरोधातील हिंसा हे तेथील हंगामी सरकारचे अपयश असल्याच्या कानपिचक्याही भारताने दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com