India-Pakistan Tension : मेहबुबा मुफ्तींना रडू कोसळले; भारत आणि पाकिस्तानला केली 'ही' मोठी विनंती

Mehbooba Mufti : मेहबुबा मुफ्ती यांनी माध्यमांवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, 'मी दोन्ही बाजूंच्या माध्यमांना विनंती करते. त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. काही लोकांनी प्रसारित केले की इस्लामाबाद उद्ध्वस्त झाले. त्यांची भूमिका लोकांना धीर देण्याची असली पाहिजे.
Mehbooba Mufti seen emotional during her press statement, appealing for peace between India and Pakistan amid rising tensions.
Mehbooba Mufti seen emotional during her press statement, appealing for peace between India and Pakistan amid rising tensions.esakal
Updated on

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पाकिस्तानने ड्रोनने भारतावर अनेक हलेले केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांचे मनसुबे उधळून लावत चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की लष्करी हस्तक्षेपापेक्षा राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com