

India Shines in Global Melon Market with Record Output from Leading State
sakal
उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असलेले फळ म्हणजे खरबूज. चवीला गोड आणि रसाळ असलेल्या या फळाच्या उत्पादनात भारत जगात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, भारतातील एका राज्याने या फळाच्या उत्पादनात आघाडी घेतली असून, येथील खरबूज चवीला इतके उत्कृष्ट असते की लोक काश्मिरी सफरचंदाची चवही विसरून जातात.