Rajnath Singh : भारताने नाकारले संयुक्त निवेदन,पहलगामचा उल्लेख नसल्याने ‘एससीओ’त भारताची ठाम भूमिका

Pakistan Terrorism : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला, कारण पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवादावर भारताच्या चिंतेची दखल घेतली नाही.
Rajnath Singh : भारताने नाकारले संयुक्त निवेदन,पहलगामचा उल्लेख नसल्याने ‘एससीओ’त भारताची ठाम भूमिका
Updated on

चिंगदाओ (चीन) : पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नसल्याने आणि पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत भारताला वाटणाऱ्या चिंतेची पुरेशी दखल न घेतल्याने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला. यामुळे संरक्षणमंत्र्यांची ही परिषद कोणत्याही संयुक्त निवेदनाविनाच आटोपली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com