Rajnath Singh : भारताने नाकारले संयुक्त निवेदन,पहलगामचा उल्लेख नसल्याने ‘एससीओ’त भारताची ठाम भूमिका

Pakistan Terrorism : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला, कारण पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवादावर भारताच्या चिंतेची दखल घेतली नाही.
Rajnath Singh : भारताने नाकारले संयुक्त निवेदन,पहलगामचा उल्लेख नसल्याने ‘एससीओ’त भारताची ठाम भूमिका
Updated on

चिंगदाओ (चीन) : पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नसल्याने आणि पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत भारताला वाटणाऱ्या चिंतेची पुरेशी दखल न घेतल्याने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला. यामुळे संरक्षणमंत्र्यांची ही परिषद कोणत्याही संयुक्त निवेदनाविनाच आटोपली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com