Indian Democracy : संविधानाच्या भक्कम पायावर भारतीय लोकशाही : माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

Indian Constitution : भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी भारतातील लोकशाही अराजकतेच्या मार्गावर जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
 Indian Democracy: Strong Foundation on Constitution, says Chandrachud

Indian Democracy: Strong Foundation on Constitution, says Chandrachud

Sakal

Updated on

पुणे : ‘‘आपल्या शेजारील देशात लोकशाहीतून अराजकतेकडे जाण्याचे प्रसंग घडत आहेत. भारतात मात्र अशी अवस्था होणार नाही. कारण आपली लोकशाही ही भारतीय मूल्यांवर आधारित आणि संविधानाच्या भक्कम पायावर उभी आहे,’’ असे मत माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com