
Jairam Ramesh
sakal
नवी दिल्ली : बिहारमध्ये एका घरात २४७ मतदार, एका मतदार केंद्रात एकाच व्यक्तीचे नाव तीन-तीन वेळा यासारखे गैरप्रकार अंतिम मतदारयाद्यांमध्ये दिसत असून भाजपच्या ‘बी टीम’च्या रुपात काम करणाऱ्या निवडणूक आयोगाने पूर्णपणे सभ्यता सोडली असल्याची कडवट टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.