Jairam Ramesh: आर्थिक असमानता हा लोकशाहीवरील हल्ला; जयराम रमेश यांची केंद्रावर टीका

Economic Inequality: काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश म्हणतात, देशातील वाढती आर्थिक असमानता लोकशाहीच्या आत्म्यावर हल्ला आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढल्यामुळे सामाजिक असुरक्षा आणि असंतोष वाढत आहे.
Jairam Ramesh

Jairam Ramesh

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘‘समाजातील वाढती आर्थिक असमानता हा लोकशाहीच्या आत्म्यावरील थेट हल्ला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. एकीकडे कोट्यधीश लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com