Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Jallianwala Bagh Massacre 107 Years : भिंतींवरचे गोळीबाराचे ठसे आणि जीव वाचवण्यासाठी लोकांनी उडी घेतलेला विहीर हा ब्रिटिश क्रौर्याचा जिवंत पुरावा आहे. मात्र, या बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी ऊर्जा दिली.
Jallianwala Bagh

Jallianwala Bagh Massacre 107 Years

esakal

Updated on

Jallianwala Bagh: जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या घटनेची वेदना आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहे. शहीदांना अभिवादन करण्यासाठी स्मारकात येणारे लोक अंतर्मुख होऊन शांततेत त्या जागेकडे पाहतात. भिंतींवरचे गोळीबाराचे ठसे आणि जीव वाचवण्यासाठी लोकांनी उडी घेतलेला विहीर हा ब्रिटिश क्रौर्याचा जिवंत पुरावा आहे. मात्र, या बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी ऊर्जा दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com