
गुवाहाटी : भारत आणि म्यानमार यांच्यातील महत्त्वाकांक्षी कलादान प्रकल्प २०२७ पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या मदतीने ईशान्यकडील देश आणि भारत यांच्यातील अंतर कमी करणे हा या प्रकल्पामागचा हेतू आहे.