Gallantry Award : कानपूरची शौर्यगाथा! नऊ वीरांना अन् कुटुंबीयांना सन्माननिधी

Kanpur's soldiers : अकबराच्या दरबारातच नव्हे, तर कानपूरमध्येही होते 'नवरत्न'; शूर वीरांच्या कुटुंबीयांना योगी सरकारकडून सन्माननिधी
Kanpur’s Bravehearts Get Honoured

Kanpur’s Bravehearts Get Honoured

esakal

Updated on

ऐतिहासिक कानपूर शहर केवळ उद्योगांसाठीच नाही, तर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांसाठीही ओळखले जाते. उत्तर प्रदेश सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी कानपूरमधील नऊ शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांना आणि त्यांच्या वारसांना एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा वार्षिक सन्माननिधी आणि रोख पुरस्कार देण्यास मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com