तीन मुली असूनही समाधान नाही! मुलगा नसल्याच्या रागातून पतीने केली पत्नीची हत्या; महालक्ष्मी उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना

Tragedy Strikes on Varalakshmi Festival Eve : रेणुका ही भीमेश्वर कॉलनी, मदनायकनहल्ली येथील रहिवासी होती. तिचे १७ वर्षांपूर्वी शिवनंजप्पा (वय ४०) याच्यासोबत लग्न झाले होते. या दाम्पत्याला तीन मुली आहेत.
Karnataka Crime News
Karnataka Crime Newsesakal
Updated on

बंगळूर : वरमहालक्ष्मी उत्सवाच्या (Varalakshmi Festival) आदल्याच दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेणुका (वय ३२) या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला असून, तिच्या पतीने मारहाण करून गळफास लावल्याचा रेणुकाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com