Khanapur Farmer Dies

Khanapur Farmer Dies

esakal

Farmer Dies : भाताची पोती घेऊन जाताना अचानक बैल उधळला; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा छकडी गाडीतून पडून मृत्यू, चाक अंगावरून गेले अन्...

Khanapur Farmer Dies : सागरे येथील शेतकरी विष्णू पाटील भाताची पोती घेऊन घरी जात असताना बैल उधळला. ते छकडी गाडीतून पडले आणि चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Published on

खानापूर : बैल उधळल्याने सागरे (ता. खानापूर) येथील शेतकऱ्याचा छकडी गाडीतून पडून जागीच मृत्यू (Khanapur Bullock Cart Accident) झाला. विष्णू हनमंत पाटील (७२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) रोजी सायंकाळी उशिरा घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com