Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Monsoon Session Impasse: महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष असल्याने सरकार त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
Monsoon Session Impasse

Monsoon Session Impasse

esakal

Updated on

Kiren Rijiju: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेली कोंडी कायम असताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन दिवसांत सलग दुसऱ्यांदा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, ते इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच सरकारसोबत पुढील निर्णय घेतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com