Political Novels : एखादी तरी राजकीय कादंबरी सांगा? मराठी साहित्यातील राजकीय लेखनाच्या अभावाविषयी परिसंवादात खंत

Marathi Literature Conference : दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातील 'राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब' विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये मराठी साहित्यात राजकीय कादंबऱ्यांच्या अभावावर विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी खंत व्यक्त केली.
Marathi Literature Conference
Marathi Literature Conference sakal
Updated on

नवी दिल्ली : नव्या शतकाला २५ वर्षे झाली. पण या वर्षांमध्ये मराठी साहित्यात नाव घेण्याजोगी एक तरी राजकीय कादंबरी प्रसिद्ध झाली आहे काय? असा प्रश्न विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com