CM Devendra Fadnavis : भाषा हे विवादाचे नव्हे, संवादाचे माध्यम

प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा, पण त्याचबरोबर इतर भारतीय भाषाही अवगत असल्या पाहिजे आणि त्यांचा अभिमानही वाटला पाहिजे,’
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSakal
Updated on

नवी दिल्ली - ‘भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषा विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव असलेला मराठी माणूस संकुचित विचार करूच  शकत नाही. छत्रपतींच्या विचारांनी  प्रेरित झालेले मराठे संपूर्ण देशासाठी आणि संस्कृतीसाठी लढले. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com