Love Marriage Ban : गावाचा अजब निर्णय, लव्ह मॅरेजवर घातली बंदी; कुटुंबाचे अन्न-पाणी बंद, सामाजिक बहिष्कारही टाकणार

Social Boycott : लग्न आयोजित करणारे, साक्षीदार किंवा मदत करणाऱ्यांनाही बहिष्काराची धमकी देण्यात आली. संविधानाने प्रेमविवाहाला मान्यता दिली असतानाही गावाचा निर्णय कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करतो.
Love Marriage Ban : गावाचा अजब निर्णय, लव्ह मॅरेजवर घातली बंदी; कुटुंबाचे अन्न-पाणी बंद, सामाजिक बहिष्कारही टाकणार
Updated on

कायद्याने प्रौढांना त्यांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचा अधिकार दिला आहे, परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबांना अजूनही सामाजिक छळाला सामोरे जावे लागते. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पंचेवा गावात असाच एक प्रकार समोर आला आहे, या गावात प्रेमविवाह करणाऱ्या तरुण तरुणीच्या कुटुंबांवर उघडपणे सामाजिक बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com