Maha Kumbh 2025 : कुंभमेळा फालतू आहे ! लालूप्रसाद यादव असं का म्हणाले ?

NDLS : पीडितांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे म्हटले. त्यांनी या अपघातासाठी पूर्णपणे रेल्वेला जबाबदार धरले आणि म्हटले की रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी.
Maha Kumbh 2025 : कुंभमेळा फालतू आहे ! लालूप्रसाद यादव असं का म्हणाले ?
Updated on

New Delhi Railway Station stampede : देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, तर कुंभमेळा निरुपयोगी असल्याचेही त्यांनी म्हटले. ते म्हणाले की कुंभ म्हणजे काय? कुंभमेळा फालतू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com