
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीच्या एकूण ऐक्याला व काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागण्याची शक्यता असून दिल्लीच्या राजकारणात भाजपची निवडणूक व्यवस्थापनातील निपुणता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.