मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये पराभवानंतर पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच राजीनामा देण्यास नकार दिल्यानं आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Mamata Banerjee Refuses to Resign After Defeat

Mamata Banerjee Refuses to Resign After Defeat

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. आमचा पक्ष हरला नाही तर पक्षाला हरवण्यात आलंय. आमची लढाई ही भाजपशी नव्हे तर निवडणूक आयोगाशी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचा वापर करून आम्हाला हरवलं असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. तसंच ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. Mamata Banerjee Alleges BJP Conspiracy

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com