मान्सून निकोबार बेटांवर पोहोचला, महाराष्ट्रात कधी पोहोचणार? येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Monsoon Update : गेल्या १७ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून २७ मे रोजी दाखल होईल असं हवामान खात्याने म्हटलंय.
Rain clouds gather in western India as monsoon progresses from Nicobar Islands
Rain clouds gather in western India as monsoon progresses from Nicobar IslandsEsakal
Updated on

मान्सूनने यंदा गूडन्यूज दिली असून गेल्या १७ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून २७ मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सध्या मान्सून निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. याशिवाय दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात ६ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com