

MP Kavach Scheme Brings New Agricultural Loans for Farmers Burdened by Old Debt and Expands Access to Government Benefits
esakal
मध्य प्रदेश सरकारने २०२६ हे वर्ष 'कृषक कल्याण वर्ष' म्हणून घोषित केले आहे. नर्मदापुरम येथे झालेल्या ११व्या बलराम कृषी महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि निर्णयांची घोषणा केली.