Naxalism Eradication 2026: नक्षलवादाचा विळखा पडतोय सैल; नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या ४६ हून ३८ वर

Gadchiroli District: केंद्र सरकारने २०२६ पर्यंत नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गडचिरोलीसह फक्त काही जिल्हे अजूनही नक्षलप्रभावित आहेत. सुरक्षा यंत्रणा आणि विकास योजनांमुळे देशातील नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे, असे गृहमंत्रालयाचे निरीक्षण आहे.
Naxalism Eradication 2026

Naxalism Eradication 2026

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे निर्मृलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे नक्षलवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. अनेक नक्षलवाद्यांचा चकमकीत खातमा करण्यात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी शरणागतीही पत्करली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com