NCRB Report: अन्नदात्या बळिराजाचा श्वासधुसमटला; दहा हजार शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये स्वतःला संपवले

Farmer: देशभरातील नैसर्गिक आपत्तीमुळे २०२३ मध्ये १०,७०० शेतकऱ्यांनी स्वतःला संपवले . महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून शेतकरी संकटाचे निदर्शक आहे.
NCRB Report

NCRB Report

sakal

Updated on

नवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरातील कृषी क्षेत्राची गळचेपी होऊ लागली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com