Nitish Kumar: ‘बिहारी’ असणे अभिमानाची बाब; मुख्यमंत्री नितीशकुमार,‘एनडीए’च्या सत्ताकाळात राज्य प्रगतिपथावर

Bihar Development: मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की ‘बिहारी’ असणे आता अभिमानाची बाब आहे. बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मतदारांना ‘एनडीए’ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
Nitish Kumar

Nitish Kumar

sakal

Updated on

पाटणा : ‘‘बिहारी जनतेच्या सेवेसाठी तुम्ही मला २००५ पासून सातत्याने संधी दिली. मी जेव्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारले तेव्हा ‘बिहारी’ असणे अपमानास्पद मानले जात असे. आता ‘बिहारी’ असणे अभिमानाची गोष्ट आहे,’’ असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याच्या जलद विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘एनडीए’ला मत देण्याचे आवाहन शनिवारी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com