Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती अद्याप बिकट; साडेपाच लाख लोकांना फटका, बळींची संख्या २१वर

Northeast India Flood : ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे आसामसह अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. पर्यटकांना सिक्कीममधून सुटका करण्यात येत आहे, तर वन्यजीवही पाण्याच्या तळाशी आले आहेत.
Assam Flood
Assam Floodsakal
Updated on

गुवाहाटी : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ईशान्य भारताला पावसाने झोडपून काढले असून आसाममधील पूरस्थिती अद्याप गंभीरच आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांतील साडेपाच लाख नागरिक पुरात अडकले आहेत. पूर व दरडी कोसळल्यामुळे राज्यात आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com