Pollution : ‘प्रदूषणामुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू’; जागतिक बँकेच्या अहवालावरून जयराम रमेश यांची केंद्रावर टीका

देशात प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होत असून, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे.
Air Pollution

Air Pollution

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘देशात प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होत असून, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालातून याची पुष्टी होत असताना सरकार किती काळ या वास्तवाकडे दुर्लक्ष करणार आहे,’ असा सवाल काँग्रेसने केला आहे, तसेच प्रदूषणावर कठोर उपाययोजनांची गरजही अधोरेखित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com