Pahalgam Terror Attack : '...तर 26 पर्यटकांचे जीव वाचले असते'; PM मोदींवर निशाणा साधत काय म्हणाले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे?

Pahalgam Terror Attack on Mallikarjun Kharge : २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargeesakal
Updated on

बंगळूर : गुप्तचर खात्याने (Intelligence Department) दिलेल्या माहितीच्या आधारे काश्मीर दौरा रद्द केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना याबद्दल सावध केले असते, तर २६ पर्यटकांचे प्राण वाचवता आले असते, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मंगळवारी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com