Pahalgam Terror Attack : ते काश्‍मीरचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका! घोडेवाल्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना या घटनेत २६ निष्पाप लोकांचे जीव गेले.
sayyad aadil husain shah
sayyad aadil husain shahsakal
Updated on

श्रीनगर - पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना या घटनेत २६ निष्पाप लोकांचे जीव गेले. यातील बहुतांश जण काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि शांततेचे क्षण अनुभवण्यासाठी आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com