पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! भारताच्या पाच एअरबेस अन् नागरिकांसह आता दवाखाने, शाळांवरही हल्ले; यांना उत्तर दिलं जाणार

Ministry of Defence on Operation Sindoor : पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. आम्हाला सीमेवर तणाव नको आहे आणि पाकिस्ताननेही असंच वागावं अशी आमची भूमिका असल्याचंही कर्नल कुरैशी यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! भारताच्या पाच एअरबेस अन् नागरिकांसह आता दवाखाने, शाळांवरही हल्ले; यांना उत्तर दिलं जाणार
Updated on

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावऱण आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर कुरापती केल्या जात आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि कर्नल सोफिया कुरैशी आणि व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com