India Pakistan : आम्ही हल्ले केलेच नाहीत, पाकचा कांगावा; भारतीय माध्यमांवर आगपाखड

Cross Border Tensions : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईनंतर पाकिस्तानने हल्लेच न केल्याचा दावा करत भारतावर खोटे आरोप केल्याची सफाई दिली आहे.
India Pakistan
India PakistanSakal
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानने भारताच्या १५ हून अधिक शहरांवर हल्ले केल्याचे व भारताने हे हल्ले निष्प्रभ केल्यानंतर आज मात्र पाकिस्तानने ‘आम्ही हल्ले केलेच नाहीत’ असा कांगावा केला आहे. तसेच, भारताच्या दाव्याला कोणताही आधार नसून ते पाकिस्तानविरोधी मोहीम राबवित असल्याची टीकाही केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com