JP Nadda : पंडित नेहरूंमुळे व्याप्त काश्‍मीर भारतात सामील होऊ शकला नाही

राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या वैभवशाली प्रवासाच्या राज्यसभेतील चर्चेत बोलताना जे. पी. नड्डा यांनी नेहरूंच्या धोरणावर टीका केली.
JP Nadda
JP Naddasakal
Updated on

नवी दिल्ली - सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील ५६२ संस्थाने देशामध्ये सामील करून घेतली. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे व्याप्त काश्मीर भारतात सामील होऊ शकला नाही, असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com